Category Archives: जय महाराष्ट्र

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मेहनतीने डकल्याची कुमारी शिल्फा फरकाडे” लष्करी सेवेत.

By | November 24, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क –  औरंगाबाद जिल्ह्यातील पहिलीच  मुलगी लष्करात, आईने शेतीकरून मुलीतील “जिजाऊ’ घडवली. सिल्लोड – स्त्री म्हटले की चूल आणि मूल यातच गुरफटणारे व्यक्तित्व. कल्पना चावला ,कर्नल स्वाती महाडिक,किरण बेदी या सारख्या धुरंधर महिलांनी  देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले.लष्करी सेवा म्हटले की रोमांचकारी ,अंगावर शहारे आणणारे जीवन नजरे समोर येते. “ड्युटी अनटील डेथ ” हे… Read More »

औरंगाबादेत मुलगी गेली पळुन, बापाची रेल्वे समोर आत्महत्या.

By | November 16, 2021

    मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – मुलीचे हात 19 नोव्हेंबर रोजी पिवळे होणार असताना त्यापूर्वीच मुलगी घरातून निघून गेल्यामुळे खचलेल्या पित्याने मालगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री आठ वाजता औरंगाबाद येथील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरात घडली. संजय सांडूजी वाकेकर (45, रा. महुनगर, सातारा परिसर) असे या पित्याचे नाव आहे. संजय वाकेकर… Read More »

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारकडून मिळणार 15 लाखांपर्यंत कर्ज.

By | November 13, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. नवीन कृषी विधेयक आणल्यानंतर मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी भेट देणार आहे. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एखादा गट स्थापन केला आणि शेतीआधारित उत्पादन घेण्याची तयारी दाखविल्यास मोदी सरकार अशा शेतकरी गटाला 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज… Read More »

औरंगाबादमध्ये ईडीचे धाडसत्र, दोन उद्योजक निशाण्यावर, सात ठिकाणी छापे.

By | November 11, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – औरंगाबादः राज्यात ईडीकडून (Enforcement Directorate) गेल्या काही दिवसांपासून बड्या नेते आणि उद्योजकांविरोधात (Businessman in Aurangabad) धाडसत्र सुरु आहे. आज औरंगाबादमध्येही शहरातील उद्योजकांविरोधात ईडीने छापे मारण्याची कारवाई सुरु केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुपारी 12 वाजल्यापासून औरंगाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी (ED Officers) ही कारवाई हाती घेतली आहे. अजूनही ही कारवाई सुरु असून… Read More »

खान्देश मध्ये कापुसाला उच्चांकी भाव.

By | November 11, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – जळगाव : या वर्षी कपाशीची लागवड आधीच कमी असताना त्यात अतिवृष्टीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे उत्पादनही कमी आले आहे. यामुळे कापसाला चांगला भाव मिळण्याची शक्यता वास्तवात येण्याच्या मार्गावर आहे. सध्या हंगामातील सर्वाधिक म्हणजे साडेआठ ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल दरात कापसाची थेट खरेदी होत आहे. पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची… Read More »

दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्यात येणार – विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती.

By | October 25, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मदत व पुनर्वसन मंत्री श्री. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. तर ही मदत दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार… Read More »

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट; आता सहा हजार रुपयांऐवजी मिळणार बारा हजार रुपये.

By | October 24, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – आता सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम दुप्पट करू शकते. जर किसान योजनेची रक्कम दुप्पट झाली तर शेतकऱ्यांना हप्ता (पीएम किसान हप्ता) 2000 रुपयांवरून 4000 रुपयांपर्यंत वाढेल. 2021 च्या दिवाळीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार याची घोषणा करू शकते. शेतकऱ्यांना गिफ्ट मिळणार!… Read More »

‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणार ५५५.३९ कोटींची मदत.

By | October 21, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी शहर ग्रामीण जिल्ह्यात मुसळधार व अतिवृष्टीच्या पावसाने, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या (एनडीआरएफ) निकषातील देय मदतीपेक्षाही अधिक म्हणजेच एकूण ५५५.३९ कोटींची आर्थिक मदत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे.जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी औरंगाबाद सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य – Maxmarathi

By | October 13, 2021

मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने तातडीने नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.