मॅक्स मराठी न्यूज नेटवर्क – आज मंगळवारी (ता.१२) ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा या भागांना हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात मुसळधार पावसाने आहाकार माजवला होता.